रविवार, १४ जुलै, २०२४

An exercise to Strengthen the Agriculture of Indian old villages/भारतीय जुनी गावांची ,शेती कसवण्याची, कसरत

 भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. भारताचा जवळपास ,70 टक्के लोक  शेतीवर अवलंबून आहे. भारत देशा पूर्वीपासून शेती, ची कला अवगत केलेली आहे. 

भारतामध्ये पूर्वीची शेती, ही कसवण्याची पद्धत थोडी वेगळी होती. आता मात्र या आधुनिक भारतात अनेक अशा तंत्रज्ञानाने आधुनिक शेती तयार करण्यासाठी व बळकावण्यासाठी यंत्र शासनाने म्हणजेच भारत सरकारने विकसित शेतकऱ्यांसाठी करून दिले आहे. 


शेती म्हटलं तर, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा एक व्यवसाय भारतामध्ये मानला जातो. शेतीही उत्कृष्ट दर्जाची करण्यासाठी याला खूप मेहनत घ्यावी लागते. 


भारतीय शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या शेतीचा वारसा कायम ठेवून देशासाठी योगदान दिले आहे. आणि यापुढे सुद्धा शेतकरी हा देशासाठी योगदान देत राहील, शेतकरी हा देशाचा, कणा मानला जातो. कारण शेतीशिवाय देशाची प्रगती होणार नाही शेतकरी जर जगला तर देश जगेल.


आता आपण भारतातील पूर्वीचे शेतकरी व त्यांची शेती करण्याची पद्धत आणि शेतकऱ्यांची जी काही शेती करण्यासाठी लागणारे साहित्य, आणि त्यांची जुनी गाव हे कसे गट शेती या गावाच्या माध्यमातून जुनी गावी विकसित झाली आहे ते आता आपण बघणार आहोत.


पूर्वीचे जुने शेतकरी व त्यांची गाव व शेती करण्याची पद्धत कशी आहे? 

Agriculture of Indian old villages
भारतीय जुनी गावांची ,शेती कसवण्याची, कसरत


पूर्वी भारतामध्ये पाहिजे तेवढी विकसनशील तंत्रज्ञान नव्हते. कारण पूर्वी भारतामध्ये शेती करण्यासाठी लाईट म्हणजेच, इलेक्ट्रिक सप्लाय नव्हता, त्यामुळे पूर्वीच्या शेतकऱ्यांना खूपच अडचणींचां सामना करावा लागेत, पूर्वी काळी भारतीय शेतकरी हा शेती करण्यासाठी त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याने तो एका कौशल्याने शेती करायचा, आणि त्यातून त्याच्या कुटुंबाची उपजीविका भागवायचा आणि शेती करण्यासाठी त्यांच्याकडे विकसित असे एखाद तंत्र नसल्याने खूपच अडचणीचा सामना करावा लागत होता. 


पूर्वीचे गाव हे एका नदीच्या काठावरती बसायची व तेथे वास्तव्य निर्माण करायची आणि शेती करण्यासाठी या नदीच्या काठावर आपली जमीन पिकवण्याचे काम करतात. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना या नदीच्या काठावर शेती करण्याचा फायदा म्हणजे, शेती पिकाला पाणी देण्यासाठी या नदीचा फार मोठा उपयोग होण्यास मदत होण्याची. त्यानंतर त्याला या नदीचा फायदा म्हणजे, या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी या नदीचा सुद्धा फायदा खूपच महत्त्वाचा होता. शेतकऱ्यांनी आपली शेती चालवण्यासाठी कोणतीही विकसित तंत्रज्ञान नव्हते तरीही शेती कसरत करून पिकवण्याची काम या शेतकऱ्यांनी करून दाखवलेली आहे. 


पूर्वीच्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे तंत्रज्ञान नसल्याने त्यांना खूपच अडचणीचा सामना करावा लागत असे. आणि त्या पिकाला रासायनिक खतांचा वापर होत, नसल्याने त्यांना येणारे उत्पन्न हे फारच कमी निघत असत. कारण या पिकांना जर रासायनिक खत नसल्याने त्यांच्या उत्पन्नात फार मोठी घट येत होती.

 
भारतामध्ये पूर्वी शेतकऱ्यांची फारच बिकट अवस्था होती. या बिकट अवस्थेत सुद्धा भारतीय शेतकरी हाआपली शेती ही स्वतःच्या मेहनतीवर चालवत असत. 


शेतकऱ्यांनी देशासाठी हे योगदान शेती करून देशाची उपजीविका भागवण्याची काम आजही ते करतात. पूर्वी नदीच्या काठावरती त्यांनी आपली शेती कसरत चालू ठेवली आणि पूर्वी सुद्धा देशाची उत्पन्न वाढवण्याचे काम भारतीय शेतकऱ्यांनी केली आहे.
 

पूर्वीच्या जुने गाव हे सामूहिक गट शेती करत असे, कारण त्या शेतकऱ्यांना गटशेती केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध नसायचा कारण गट शेतीमुळे त्यांच्याकडे जास्त संख्या बळ निर्माण झाल्याने त्यांची शेती ही कसवण्यासाठी सोपी आणि सरळ जायचि. आता आधुनिक भारतात शेती करणे फारच सोपे झाले आहे. कारण पूर्वीच्या शेतकऱ्यांमध्ये आणि आताच्या शेतकऱ्यांमध्ये फारच मोठा बदल झालेला दिसून येत आहे. पूर्वीच्या शेतकऱ्यांसाठी कोणतेही विकसित तंत्रज्ञान नसल्याने त्यांना शेती करणे फारच अवघड जायचे, परंतु आता भारत सरकारने तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे आताच्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी खूप मोठी मदत शासन करत आहे. आणि पूर्वी शेती करण्यासाठी मेहनत जास्त घ्यावी लागत होती. मात्र आता ती मेहनत यंत्राच्या साह्याने कमी पडत झाली आहे.

 
पूर्वी शेतकरी हा नदीच्या काठावर शेती फसवण्याची काम करत होता मात्र हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल घडत गेले आहे. ते बदल म्हणजे, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये विहीर कालवा खोदून त्याची पाणी आपल्या पिकाला देण्याचे काम करत होते. विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी जनावराच्या साह्याने मोठा आणण्याची काम त्यांनी त्या काळात केली आहे आणि शेत पिकवण्याची उत्कृष्ट काम त्या काळामध्ये पार पाडले आहे. 



पूर्वी भारतामध्ये शेतीसाठी, पाणी देण्यास विहिरीतून पाणी कोणत्या तंत्रज्ञानाने बाहेर काढले जाते?

                     पूर्वी भारतामध्ये शेतीसाठी,पाणी देण्याचे तंत्रज्ञान




पूर्वी काळी शेतकरी आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीतून पाणी काढण्याची टेक्नॉलॉजी ही जनावराच्या साह्याने[ मोठा] च्या साह्याने पाणी बाहेर काढून एका दांडा सारखी ओढा निर्माण करून पिकापर्यंत ते पाणी पोहोचत असत. कारण त्या काळात इलेक्ट्रिक पंप उपलब्ध नसल्याने ते लोक हा पर्याय निवडत होते. मोठा आणण्यासाठी जनावराचा उपयोग त्या काळामध्ये केला जात असे. आणि विहिरीतून बाहेर पाणी आपल्या पिकापर्यंत एका नाल्याच्या साह्याने ते पाणी जात असे आणि त्या पाण्याची नीट पिकापर्यंत विल्हेवाट लावायचे काम ते शेतकरी व आपली शेती करण्याची मेहनत घेत असे. भारतामध्ये पूर्वी इलेक्ट्रिक पंप उपलब्ध व कोणतेही तंत्रज्ञान, त्याबद्दल माहीत नसल्याने त्या काळातील शेतकरी हा पर्याय फारच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत होता.
 
नंतर हळूहळू शेतकऱ्यांची प्रगती होत चालली आणि त्यांना शेतीबद्दल बरीचशी माहिती मिळू लागली आणि शेतकरी सुद्धा एक विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करू लागला. सध्याच्या आधुनिक भारतात शेतकरी हा तंत्रज्ञानाने गुणसंपन्न असल्याने आता शेतामध्ये पाईपलाईनची व्यवस्था या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतापर्यंत पाणी नेण्याची काम या पाईप लावून द्वारे करण्यात येते आणि इलेक्ट्रिक पंप उपलब्ध असल्याने या पाईपलाईन द्वारे कुठेही आणि कोणत्याही शेतात पाणी नेण्याची काम सोपे झालेले आहे. 



भारतीय शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या शेतीची दयनीय अवस्था काय होती?




पूर्वीच्या शेतकऱ्यांची फारच देणे अवस्था होण्याची कारण म्हणजे विकसनशीत तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने त्यांना शेती करण्यासाठी फारच मेहनत घ्यावी लागत असे. कारण आताच्या विकसित भारतात शेती करणे फार सोपी आहे .पण पूर्वीच्या शेतकऱ्यांसाठी शेती करणे फारच अवघड गेली आहे. पूर्वीच्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाहिजे तेवढे बी बियाणे विकसनशील म्हणजे तंत्रज्ञान व बियाण्यांचा प्रकार त्यांना विकसित नसल्याने त्यांना पाहिजे तेवढी उत्पन्न मिळत नव्हते. कारण बियाणी ही उत्कृष्ट दर्जाची असल्यावर शेतकऱ्यांची उत्पन्न हे दुप्पटीने वाढण्याची शक्यता असते. कारण त्यावेळेस ,गहू हे पीक घेण्यासाठी त्याबद्दल माहीत नसल्याने खूपच कठीण होते. भारतामध्ये पूर्वी दुष्काळ पडला असल्याने म्हणजेच जवळपास 1972 मध्ये भारतावर दुष्काळाची सावट असल्याने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हते. आणि त्या काळात खाण्यासाठी अन्नधान्याचा तुटवडा आल्यामुळे शेतकऱ्यांची फारच मोठी दयनीय अवस्था झाली होती. आणि गव्हाचे उत्पादन घटले असल्याने देशावर फार मोठी संकट निर्माण झाली होते.


आणि भारत देशा गरिबीकडे जाण्याच्या मार्गावर होता. परंतु काही राष्ट्रांनी भारताला सहकार्य करून अन्नधान्याचा पुरवठा करून दिला,भारतातील  आणि तेथील जनतेला अन्नधान्य पुरवण्याची काम भारत सरकारने केले त्यामध्ये खाण्यासाठी जनतेला जव गहू निर्माण करून दिले. त्यानंतर भारताची परिस्थिती हळूहळू सुधारत चालली होती चांगला पाणी पाऊस व चांगले उत्पन्न घेण्यासाठी भारताने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचे काम चालू केले आणि भारताचे उत्पन्न वाढत चालले होते. 


त्यानंतर पूर्वी शेतकऱ्यांनी सरकारी योजनेचा पाठिंबा घेण्याची काम चालू केली आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी योजनेचा एक असा पर्याय शेतकऱ्यांकडे ठेवला की इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी त्यांना खूप मोठे मदत करण्याची काम शासनाने केली आहे


पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी खूप मोठे अवघड परिस्थितीतून वाट काढावी लागत होती आणि आता शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत लाईट ही 24 तास दिल्या जाते. आणि त्यांची वीज बिल सुद्धा माफ केल्या जाते. पूर्वी शेतकऱ्यांसाठी अशी महत्त्वपूर्ण योजना नव्हती त्यामुळे पूर्वीचे शेतकरी हा खूप अडचणीत सापडत असे. आता मात्र शेतकरी हा सुजलम सुफलम झालेला आहे. 


पूर्वीचा शेतकरी हा उत्पन्नाच्या बाबतीत खूपच मागे पडलेला होता. मात्र शेती पिकवण्यासाठी त्याला कसरतीचे काम करावे लागत ,आता मात्र तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणजेच त्याला ट्रॅक्टरने शेती करणे सोपी जात आहे. पूर्वी त्याला जनावराच्या साह्याने शेती करण्यासाठी नागर हा हकलावा लागत असे आणि शेती करावी लागत होती. जनावरांना नागराला धरून नागाटी करण्यात येत असत. जवळपास एका एकराला नागाटी करण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवसाचा वेळ लागत होता. दोन ते तीन दिवस जनावराच्या साह्याने तू नागाटी करून घेत होता. त्यामुळे त्यांची खूपच हाल होत होते. आणि शेती करणे म्हणजे पूर्वीच्या काळात खूपच अवघड जायची. आता मात्र आधुनिक जगात ट्रॅक्टरने शेती केली जात आहे.
 

भारतीय शेतकरी हा आजही भारताचा पोशिंदार आहे. पूर्वीपासून त्यांनी देशाला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम सतत केले आहे. आणि भारताला एका प्रगतीच्या दिशेने नेण्याची काम सुद्धा भारतीय शेतकऱ्यांनी केली आहे.
 

जुने शेतकऱ्यांचे गाव हे, कशी असते?



जुना शेतकरी पूर्वी एका नदीच्या काठावरती त्याची घरटे बनवून व शेती सुद्धा त्याची एका नदीच्या काठावरती असायची आणि राहायला साधी राहणीमान आणि गवताची झोपडी आणि जनावराच्या साह्याने शेती करण्याचे काम पूर्वीचे शेतकरी करत असत. पूर्वीचे शेतकरी शेतीही गावाच्या शेजारील बाजूला जास्त प्रमाणात करत असत. कारण गावाच्या शेजारीत बाजूस वन्यप्राणी यांच्या पिकाची नासधूस कमी प्रमाणात होत होती म्हणून पूर्वीचे शेतकरी हे गावालगतच्या भागात शेती करण्याची काम करत होते. कारण जर गावापासून दूर शेती केली असता, वन्यप्राणी शेतीला फार मोठे नुकसान देण्याची काम करत होते. म्हणून शेतकऱ्यांनी गावा नदीच्या भागात शेती करण्याची काम केली आहे.


An exercise to Strengthen the Agriculture of Indian old villages



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

असा सोहळा जो तूम्ही या जगात कदी पाहीलेलाच नाही/विठू माऊली चा सोहळा/महाराष्ट्राची जूनी परंपरा

  आपल्या महाराष्ट्राला पूर्वीपासूनच जुनी परंपरा लाभलेली आहे. ती परंपरा म्हणजे, विठू माऊलीचा सोहळा संतांनी लिहून ठेवलेले आहे. अभंग द्वारे आपल...