भारतामध्ये जुन्या लोकांच्या चालीरीती राहणीमान हे आपण पूर्वीपासून पुस्तकामध्ये वाचत आले आहोत. आधुनिक जगाच्या राहणीमानात आणि पूर्वीच्या राहणीमान फार मोठा बदल आहे त्यांची संस्कृती सुद्धा वेगळी आहे. या आताची संस्कृती सुद्धा बदलली आहे.
पूर्वी अशी संस्कृती होती की, ती संस्कृती खरोखरच भारतीय संस्कृती होती. मात्र आता ती संस्कृती मोडीत चालली आहे. ती संस्कृती जपून ठेवण्यासाठी आपण आता जगाला आपल्या भारतीय संस्कृती बद्दल, सांगणार आहोत.
भारतामध्ये या जगात म्हणजेच आताच्या आधुनिक जगात फार मोठा बदल झालेला आहे. त्या काळामध्ये भारतात जुन्या चाली व जुने ,सन आणि रीती रिवाज थोड्य वेगळ्या आहेत.
जगामध्ये पाहिले तर भारताची संस्कृती ही एक उत्कृष्ट संस्कृती पाहिल्यापासून चालत आलेली आहे. देशामध्ये भारतात अनेक महाराजे होऊन गेली आहे. आणि अनेक संत महंत होऊन गेली आहे. त्यामुळे त्या काळातील संस्कृती थोडी वेगळी होती. पण आता ती हळूहळू थोडी बदलत चाललेली आहे.
भारतातील पूर्वीचि संस्कृती कशी होती, ती आता आपण बघणार आहोत.
पूर्वी भारताची संस्कृती |
पूर्वी भारताची संस्कृती ही एक उत्कृष्ट संस्कृती,पाहिल्यापासून चालत आलेली आहे. महा भारतापासून ते कलियुगापर्यंत चालू आहे. आजही भारतात आपल्या परंपरा सण जोपासली जाते. भारतामध्ये पुरुषांसाठी एक संस्कृती व महिलांसाठी अशी एक संस्कृती नाही कारण भारतामध्ये महिला आणि पुरुष भेदभाव केल्या जात नाही. पुरुषाबरोबर स्रियांचे तेवढेच महत्त्व दिले जाते. भारतामध्ये समारंभ किंवा एखादी कार्यक्रम असल्यास पुरुषा इतकीच महत्त्वाचे स्थान स्रीला दिले जाते. भारताची एक अनोखी व वर्षानुवर्षी चालत आलेली ही एक संस्कृती आहे.
पूर्वीच्या काळातील भारतीय स्रियांचे राहणीमान कसे होते?
पूर्वीच्या काळातील भारतीय स्रियांचे राहणीमान एक संपूर्ण वस्त्र अंगावरती आणि नाकात एक भली मोठी रिंग कानात बाळ्या केस लांब आणि अंगावरती पूर्ण वस्त्र असे एक पूर्वीच्या स्त्रीची राहणीमान होते. काही स्त्रियांकडे आपण त्याला त्यांच्या भाषेत साडी किंवा लुगडं, पातळ नाटी व काही विशेष असे वस्त्र त्यावेळेस होते. भारतातील महिला नेहमी पूर्ण कपाळावर कुंकू लावायच्या आणि त्याच्या थोडी कपाळाच्या खाली हळदीचा थोडेसे एक थेंब लावायचा. त्यामुळे भारतीय नारी व तिच्या अंगावरील वस्त्र एकदम उठून दिसायचे पूर्वी स्त्रियांसाठी विशेष असे वस्त्र होती. ती वस्त्र राजांच्या महाराणा यांच्याकडे असायची आणि ते वस्त्र फक्त राजांच्या महाराणासाठीच हसायचे त्याला कोणतीही सामान्य बाई धारण करू शकत नव्हती, पूर्वीच्या वस्त्रामध्ये अनेक अशी पारंपारिक गुण होते. कारण ते वस्त्र सुती असायची आणि पोशाख बायांच्या अंगावरती खूपच उठून दिसायचं त्यामुळे भारतीय नारी ही एक भारतासाठी म्हणजेच मनुष्यासाठी लक्ष्मीचे रूप आहे.
पूर्वीच्या काळातील भारतीय स्री |
जगामध्ये भारत अस देश आहे की, स्रीला महत्त्वाचे स्थान आता दिले आहे. पूर्वीपेक्षा आता जास्त महत्त्वाची मानली जाते. पूर्वीच्या काळात स्त्री ला जास्त फार काही संस्कृतीची जाण नव्हती कारण एका बाईसाठी फार मोठे महत्त्व दिले जात नव्हती कारण मनुष्याने एक महत्त्वाचे करून ठेवले होते की आपल्या पुढल्या पिढीसाठी आपल्याला एक वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा हा महत्त्वाचा त्यावेळेस होता. आणि बाईसाठी म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीला काहीही महत्त्व दिले जात नव्हती तिला फक्त चूल आणि मुल हे दोन कामे तिच्याकडे व घरातील कामे तिच्याकडे होती. कारण तिला बाकीच्या कारभारात लक्ष दिल्या जात नव्हती आणि नीट वागणूक सुद्धा दिली जात नव्हती. बाईसाठी फारच वाईट वागणूक दिली जात होती. भारतामध्ये ज्या बाईचा नवरा वारलेला असेल किंवा मयत झालेला असेल त्या बाईला तिच्या नवऱ्यासोबत सती जाण्याची प्रथा होती. मात्र एकेकाळी भारतामध्ये काही समाज सुधारकांनी ही प्रथा मोडीस काढली म्हणजेच , त्या काळात ब्रिटिशांचे भारतावर राज्य होते. त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने या सतीबंदी कायदा करून स्त्रियांसाठी खूप मोठे मोलाची योगदान दिले आहे आणि ज्या समाजसुधरकांनी हे योगदान खूपच आपले सर्वस्व लावून दिले आहे.
पूर्वी स्त्रियांना फक्त घरातील काम करण्याची व बाहेरील काम हे पुरुष करत असत. आणि आता मात्र या आधुनिक जगात बाई शिवाय मनुष्याची पानही हालत नाही, कारण कोणतीही विधी परंपरा व सण समारंभ कार्यक्रम असला तर पुरुषाबरोबर श्री महत्त्वाची असते. पूर्वी एकेकाळी श्री ला कोणत्याही समारंभात जाऊ दिल्या जात नव्हती कारण स्त्रियांची सावली सुद्धा या समारंभावर व कार्यक्रमावर पडू देत नव्हती. पूर्वीचे जे नियम होते ते आता मोडकळीस निघालेले आहे. पूर्वीच्या स्त्रिया आणि आताच्या बघितल्या तर फार मोठा फरक आहे.
भारतातील पूर्वीचे मनुष्यांची राहणीमान!
पूर्वी भारतातील मनुष्य म्हणजेच जुन्या काळातील मानव वस्त्र खूपच छान होते. आणि भारतीय संस्कृतीला धरून होती. कारण त्यावेळेस पॅन्ट ,शर्ट नव्हती फक्त धोतर जोडा, टोपी अशी वस्त्र मनुष्याची होते. मनुष्यासाठी अनेक प्रकारचा प्रकारची वस्त्र म्हणजेच त्याला मराठी भाषेत कापड असे सुद्धा म्हणतात. ही कापड पूर्वी वेगळ्या पद्धतीची असायची आणि मनुष्याने याला धारण केल्यावर एकदम उठून दिसायची पूर्वी महाराजांची वस्त्र थोडी वेगळी असायची आणि सामान्य माणसाची वस्त्र थोडी वेगळी असायची.
मध्यंतरी काळामध्ये असा एक काळ होऊन गेला आहे. की भारतामध्ये खूपच गरिबीची सावट असल्यामुळे, भारतीय लोकांना त्यांच्या अंगावरती नीट वस्त्रही सुद्धा नव्हती, कारण त्या काळामध्ये भारताची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने भारत देश गरिबीकडे फोडल्या गेल्या होता. कारण त्या अगोदरच्या काळात राजा महाराजांनी जेवढी काही राज्य स्थापित केले होते त्या राज्यावर इंग्रजांची सत्ता होती. आणि त्या काळामध्ये भारतीय लोकांची खूपच दूर अवस्था झाली होती. त्या काळात म्हणजेच ब्रिटिश सरकारच्या काळात खूपच गरिबी भारतीय मनुष्यावर आली होती.
भारतीय संस्कृती वस्त्रे हे महत्त्वाचे मानले जाते. कारण वस्त्रापासून प्रत्येक व्यक्तीची इज्जत राखली जाते. आणि मनुष्यासाठी अनेक वेगवेगळी वस्त्र आता या जगात निर्माण झाली आहे. भारताच्या संस्कृतीत अनोखी वस्त्र पूर्वीपासून आहे. पूर्वी सुती वस्त्र भारतीय लोक धारण करत होते. भारतामध्ये पूर्वी औद्योगीकरण नव्हते त्यामुळे वस्त्राच्या सूतगिरण्या नव्हत्या फक्त आणि फक्त इंग्रजांच्या काळामध्ये थोड्याफार का होईना सूतगिरण्या निर्माण झाल्या आणि इंग्रजांनी वस्त्र तयार करण्याचे काम चालू केली.
जगामध्ये भारताची संस्कृती ही अनोखी आणि आगळीवेगळी होती भारतामध्ये संत महात्मा होऊन गेली त्यांनी सुद्धा संस्कृतीबद्दल ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. की भारताची राहणीमान ही एक उत्कृष्ट दर्जाची राहणीमान होते आणि भारत हा देश वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे या भारतातील सण समारंभ वेगळे प्रत्येक जातीची प्रत्येक धर्माची वेगळी आहेत.
पूर्वीचे भारतीय सन ,समारंभ व कार्यक्रम कसा साजरी करायचा हे आता आपण पाहणार आहोत.
पूर्वी एखादा सण, समारंभ साजरा करायचा म्हटलं तर एका व दोन-चार घरे तयार होऊन तेथे एक मोठे मातीचे आणि छपराचे जुनी गाव तयार होण्याची आणि तेथे त्या गावाची लोकसंख्या एका जागेवर येऊन आणि ती विशिष्ट जागा बसायची त्या जागीच सन समारंभ पूर्ण गावकरी मंडळी पार पाडायची आणि आनंदाने आपले सणसमारंभ व आपली संस्कृती जपायची काम करते. पूर्वी एखादा सण जर साजरा करायचा असेल तर ,म्हणजेच आपण या काळात त्याला होळी असे म्हणतो आणि पूर्वी सुद्धा त्याला होळीच म्हणतात. तू जर सण साजरा करायचा असल्यास पूर्ण गाव एकत्र येऊन तो सण साजरा करतात. म्हणजेच तो जो असा सण आहे. की एका व्यक्तीकडून तसं साजरा केला जात नाही त्याला पूर्ण गावाचा पाठिंबा असणे आवश्यक असते. पूर्वीपासून म्हणजेच आपल्या राजापासून हा सण साजरा केला जातो. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सणाला महाराष्ट्रात सुरुवात केली आणि या सण म्हणजे सगळ्यांचा आवडता सण होता आता सुद्धा भारतामध्ये होळीला खूप महत्त्व दिले जाते.
त्यापाठोपाठ भारतीय, संस्कृतीमध्ये दशरा हा सण फार महत्त्वाचा मानला जातो. कारण या सणाच्या दिवशी खूप मोठे प्रेम संबंध म्हणजेच व्यक्तीत समाजात भांडण असेल तर या सणाच्या दिवशी हे भांडणे संपुष्टात येतात वाद विवाद संपुष्टात येतात. भारतीय संस्कृतीत दसरा आसन पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि तीच परंपरा आता ही टिकून ठेवलेली आहे. कारण आपल्या भारतात प्रत्येक सणाला खूप महत्त्व दिले जाते.
या सणाला म्हणजेच दसऱ्याला दुसरे नाव, विजयादशमी सुद्धा म्हटले जाते. कारण या दिवशी महाभारताची फार मोठी योगदान आहे. पाच पांडवांनी या सणाच्या दिवशी आपट्याच्या झाडात आपली शस्त्र ठेवलेली होती. म्हणून या सणाच्या दिवशी प्रत्येक घरात भारतामध्ये आपापल्या वस्तूची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी वाताच्या आधुनिक जगात सुद्धा ही परंपरा भारतात चालू आहे. भारत समारंभांना महत्त्व दिले जाते. भारत हा देश सर्व धर्मीय देश आहे या भारतात प्रत्येक जात व प्रत्येक धर्म समान मानला जातो.
पूर्वीच्या काळातील देवी देवतांची पूजा व भंडारा कसा होता?
पूर्वी जिथे लोक वस्ती राहत होती तेथे एक देवी देवतांच मंदिर राहायची आणि पूर्वीची जुन्या गावात त्या गावातली लोक व तरुण मंडळी त्या मंदिरावर आपला भंडारा करायची आणि त्या भंडाऱ्याचा लोकांना खूपच आनंद वाटायचा. प्रत्येक गावात पूर्वी एक भंडारा दरवर्षी होतो. आणि त्या भंडार्यात त जेवणाचा कार्यक्रम ठेवल जातो. काही लोक एकत्रित येऊन हा भंडाऱचा कार्यक्रम पूर्ण पणे पार पाडत असेल. कारण जुनी परंपरा ही आता मोडकळी झाली आहे. महाराष्ट्र मध्ये हा भंडार्याचा कार्यक्रम पूर्वी असायची. या आधुनिक भारतात म्हणजेच भारतातील महाराष्ट्रात या भंडार्याच्या जास्त प्रमाणात ठेवल्या जातो. हा भंडारा पूर्वी गावातील लोकसंख्या व आजूबाजू गावातील लोकसंख्या पाहूनच ठेवल्या जातो. यामध्ये अन्नधान्य जास्त प्रमाणात लागते. या भंडार्यापासून गावा गावाची ओळख निर्माण होती. लोकांमध्ये भेटीगाठी होत राहत्या. हा भंडारा विशिष्ट म्हणजे एखाद्या गावातील धार्मिक ठिकाणी म्हणजे देवी देवता भंडारा असायचा आणि या भंडार्यासाठी बाहेर गावातील लोक जीवनासाठी व महाप्रसादासाठी यायची. या भंडार्याचा आनंद वेगळाच असायचा. या आधुनिक जगात ही पद्धत अजून सुद्धा काही गावांमध्ये चालू आहे. श्रावण महिन्याच्या सोमवारपासून ही भंडाऱ्याची पद्धत आता सुद्धा काही गावांमध्ये चालू आहे.
भारतीय जुन्या काळातील लग्न समारंभ?
भारतामध्ये जुन्या काळातील लग्न समारंभ हे मुलगा हा लहान असतात आणि मुलगी सुद्धा लहान असायची यामध्ये त्या दोघांचा विवाह करण्यात यायचा. याला बालविवाह सुद्धा म्हणतात. जुन्या काळात भारतामध्ये या बालविवाहाचे प्रमाण जास्त होते. कारण भारतात बालविवाह मोठ्या प्रमाणात साजरी करायची . आणि बालविवाह म्हणलं तर भारतामध्ये जास्त प्रमाणात पूर्वी होतात. हे समारंभ जास्त प्रमाणात होऊ लागल्यामुळे. भारतातील काही समाज सुधारक लोकांनी याला बंदी घालण्याचे काम केले. त्यावेळेस ब्रिटिशांचे राज्य होते. आणि त्या काळामध्ये काही समाज सुधारक लोकांनी याचा कायदा हाती घेतला आणि याला प्रतिबंध केले. आता मात्र मी भारतात याला फार मोठा कायदा निर्माण केला आहे. भारत सरकारने याच्यावर बंदी आणलेली आहे. बालविवाह साठी भारत सरकारने कठोर पावली उचललेली आहे. आणि याला आळा घालण्याची काम भारत सरकारने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा